- Advertisement -
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत संताप व्यक्त करताना ईडी आहे की घरगडी असा सवाल करत टोला लगावला.
- Advertisement -