घरव्हिडिओउष्णतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती

उष्णतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती

Related Story

- Advertisement -

वाळकेश्वर प्रथमदर्शनी वाढत्या उष्णतेमुळे माशांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती समोर येत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाळकेश्वर बाणगंगा तलावामद्ये गाळ वाढल्याने तलावाची खोली कमी झाली आहे. यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाले असावे असेही रहिवासी सांगत आहेत. दरम्यान वाळकेश्वर मंदिरमच्या परिसरात असणाऱ्या बाणगंगा तलावामध्ये मोठ्या अनेक भाविक हे निर्माल्य टाकत असल्याने या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे माशांच्या मृत्यू झाल्याचे आढळून आले होते.मात्र आता मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळ्याने परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान याची दखल मुंबई महापालिकेने घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -