घरव्हिडिओआरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केल्या ३ मागण्या

आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केल्या ३ मागण्या

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असतना दुसरीकडे म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात सध्या १ हजार ५०० रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच या आजाराबाबत केंद्र सरकारकडे राज्याने तीन मागण्या केल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -