- Advertisement -
कर्नाटक मधील हिजाब वादामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान हिजाब घातलेल्या एका विद्यार्थिनीला भगवे उपरणे आणि टोपी घातलेल्या मुलांनी जय श्रीराम घोषणा देत घेरल्यचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मुलीनेही अल्लाह हू अकबर अशी नारेबाजी केली..पण हे प्रकरण नेमके केव्हा आणि का सुरू झाले हे जाणून घेणे गरजेचे आहे
- Advertisement -