- Advertisement -
मध्य प्रदेशातील ओरछा शहरातील स्थानिक लोकांच्या मते, श्री राम आजही रोज सूर्योदयानंतर येतात आणि ओरछा येथील राजवाड्यात मुक्काम करतात. शिवाय या ठिकाणी श्री रामांना बंदूकीने सलामी दिली जाते. अनेकांना श्री राम येथे येत असल्याचा भास होतो.
- Advertisement -