- Advertisement -
दिल्लीमध्ये जहांगीरपुरी भागात मोठ्या प्रमाणात दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सदर प्रकरणातपाच आरोपींना सया हिंसाचारप्रकरणी अटक केली आहे. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलीये. हा कायदा अत्यंत कडक मानला जातो. जाणून घेऊया राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविषयी.
- Advertisement -