- Advertisement -
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहील्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.मुख्यमंत्री हॉस्पीटलमध्ये असताना कामकाजाच्या फाइल कोण चेक करत होते, असा सवाल विचारला असता नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले.
- Advertisement -