- Advertisement -
संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना नितेश राणेंची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांना सिंधुदुर्गातून कोल्हापुरातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हा माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला सतर्क केल्यानं मी वाचल्याचोही दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिलीय.
- Advertisement -