- Advertisement -
पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. त्यांनतर देशभरातून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधातील नारा बुलंद झाला. पाकिस्तानी सर्वच बाजूने कोंडी करण्यास भारताने सुरुवात केली. अखेर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हल्ल्यासंबंधीचे स्पष्टीकरण दिले. पाकच्या या स्पष्टीकरणावरून पुन्हा एकदा त्यांनी भारताला युद्धासाठी ललकारी दिली.
- Advertisement -