- Advertisement -
महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणे, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही. कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत? हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा सूर आळवून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
- Advertisement -