- Advertisement -
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाला पुन्हा फ्रंटफूटवर आणण्यासाठी ठाकरेंतर्फे आता रश्मी ठाकरे मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
- Advertisement -