- Advertisement -
यूक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादामुळे सर्व देशांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याने भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत.
- Advertisement -