- Advertisement -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळ 19 बंगले बांधल्याचा आरोप केला होता. यावर राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले आहेत की, लोकांच्या मनात भम्र निर्माण करायचा द्वेष निर्माण करायचा कुठे आहेत बंगले माझं त्यांना आव्हान आहे. सांगा आपण बसेस करू आणि त्या बंगल्यावर पिकनिक काढू.
- Advertisement -