- Advertisement -
ग्रामीण भागांत एसटी महामंडळाच्या बस वेळेत धावत नसल्यामुळे अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागतो. यासंदर्भात विरोधी पक्षातील आमदार जयंत आसगावकर यांनी प्रश्न विचारला असता, यासंदर्भात आजच एसटी महामंडळाला यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
- Advertisement -