- Advertisement -
२५ वर्षे एकत्र असलेली भाजप आणि शिवसेनेची युती २०१९ साली मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून तुटली. एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन्ही पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एकत्र येऊ शकतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील पूल नितीन गडकरीच जोडू शकतात, असे सत्तार म्हणाले.
- Advertisement -