- Advertisement -
एसटी विलीनीकरणाचा तिढा अद्याप सुटला नाहीये. एसटी महमंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा अशी एकच मागणी जोर लावून कर्मचाऱ्यांनी धरली आहे. मात्र राज्य सरकारने दिलेल्या अल्टीमेटम नंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले यानंतर आता हा मुद्दा हायकोर्टात गेलाय. दरम्यान हायकोर्टाने यासंदर्भात नुकताच जाहीर केला असून संपकरी कर्मचाऱ्यांना 9 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे तसेच राज्य सरकारला आवाहन देखील दिलं आहे.
- Advertisement -