- Advertisement -
कोरोनाच्या या काळात पोलिस जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी दिवसभर उन्हात उभे असतात. मदतीसाठी सदैव तयार असतात. मात्र त्यांच्या तब्येतीची काळजी सरकार करत नाही असच दिसतय. गेल्या दोन दिवसात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांकडे प्रशासनाचे लक्ष नाही. एका पोलिसावा रूग्णवाहिकेची गरज असतानाही त्याला रूग्णवाहिका देण्यात आलेली नाही.
- Advertisement -