- Advertisement -
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवरायांचा अपमान सहन करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यानंतर त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी छत्रपतींना भावनिक साद घातली असून छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
- Advertisement -