- Advertisement -
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना ४०० वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा केली. येत्या तीन वर्षांत या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार. यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार इंधनाचा खर्च कमी वाचणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले.
- Advertisement -