- Advertisement -
कोरोनचा वाढता प्रादुर्भाव बघता मुंबईत रोजीरोटीसाठी आलेले असंख्य कुटुंब आता आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत परंतु इगतपुरी येथील घाटनदेवी परिसरात सर्वांनाच थांबण्यास सांगितले आहे. पण या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण सर्व समाजसेवी संस्थांद्वारे जाणारे अन्न हे सर्वांनाच मिळत असं नाहीये, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला घरी पाठवावे अशी विनंती ते करत आहेत.
- Advertisement -