- Advertisement -
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या धरणाचे कंत्राटदार शिवसेनेचे आमदार असून त्यांना वाचविण्यासाठी शिवसेनेचे मंत्री धरण फुटण्याला खेकडे, ढगफुटी आणि निसर्गाला दोष देत आहेत.
- Advertisement -