- Advertisement -
प्लास्टिकच्या विविध वस्तूंसह विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. पण, मुंबईतील ही पूर परिस्थिती रोखता येऊ शकते. पण, त्यासाठी आपणही काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असते. पण, ते देश अशा भयानक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जपानमधील टोकीओ शहर
- Advertisement -