घर लेखक यां लेख

193892 लेख 524 प्रतिक्रिया
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar

पालघरमधील सत्य शोधण्याचेे आव्हान

चार दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील कासा येथे रात्री साडेअकराच्या सुमारास जमावाने एक वाहन अडवून त्यातील दोन साधूंसह चालकाला ठेचून मारले. या ग्रामस्थांनी या लोकांना चोर...

कारभार्‍यांची दिशा योग्यच

जगभर हैदोस माजवून हजारो नागरिकांचे बळी घेणार्‍या करोनाची चर्चा नसलेला प्रांत शोधून सापडणार नाही. एक अदृश्य स्वरूपातील विषाणू लागण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला यमसदनी धाडतोय,...

सूर सापडत नसलेला विरोधी पक्ष

महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारमधील घटक पक्षांमध्ये सुसंवाद नाही. त्यामुळे आधी सत्ताधारी पक्षांनी एकमेकांमध्ये...

आणखी एक बळी, आणखी एकदा आक्रोश

हिंगणघाटातील दारोडा येथील तरुण प्राध्यापिकेला आठ दिवसांपूर्वी एका नराधमाने पेटवून दिले आणि तिचा सोमवारी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दूरचित्रवाहिन्यांवरून...

योजना तशी चांगली, पण….

शासन स्तरावर जनहितैषि निर्णय घेतले जाणे तशी नवी गोष्ट नाही. त्यामधून जनहित साधले जाणे या अपेक्षेसह काहीतरी करून दाखवण्याचा राज्यकर्त्यांचा छुपा अजेंडा असतो, हेदेखील...

मनसे नवसंजीवनी मिळवू शकेल का?

पक्षाच्या स्थापनेपासून कमालीचे राजकीय चढ-उतार अनुभवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मरगळ झटकत राज्यातील बदलत्या राजकीय प्रमेयांचा लाभ उठवण्यासाठी सज्जता दर्शवण्यात सकृतदर्शनी यश मिळवले आहे, तथापि,...

ढोंगाच्या बाजारातील व्यापारी

इतिहास हा भूतकाळातून धडा घेत वर्तमान घडवण्यासाठी वाचायचा असतो, पण आपण इतिहासाचे ते महत्त्वाचे तत्व विसरून गेलो असून आपल्याला इतिहास म्हणजे वर्तमानकाळातील आपल्या सूडभावना...

कर्जमुक्ती आणि चतुर राजकारणी

चतुर शेतकर्‍याची गोष्ट सर्वांनाच ज्ञात आहे. शेतात चांगले पीक यावे म्हणून तो शेतकरी देवाकडे प्रार्थना करतो. देवही त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न होतो व चांगल्या...

सावरकरप्रेमासोबत भाजपचे ‘टार्गेट शिवसेना’ही !

देशासमोर नानाविध समस्यांचा महापूर असताना पुन्हा एकदा हिंसारूपी परिस्थितीने डोके वर काढले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुध्द ईशान्येकडील राज्यांमध्ये रण पेटले असताना...
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

कुरघोडीचे राजकारण कोठे नेणार महाराष्ट्राला?

यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये महाराष्ट्राने दोन गोष्टींचा अनुभव घेतला जो कधीही कुणालाही अनुभवता आला नाही. त्या गोष्टी म्हणजे असा पाऊस कधी झाला नाही आणि...