घर लेखक यां लेख My Mahanagar Team

My Mahanagar Team

Cricket News You can t become Rohit Sharma overnight Pakistan legend Ramiz Raja angry on Pakistan Cricket Team

Cricket News: ‘तुम्ही रातोरात रोहित शर्मा बनू शकत नाही…’ पाकिस्तानी दिग्गजाने बाबर आझमच्या संघाला...

नवी दिल्ली: माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजा आपल्याच देशाच्या क्रिकेट संघावर खूप संतापला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका...

Salman Khan house Firing Case : शस्त्रे पुरविणार्‍या दोघांनाही 30 एप्रिलपर्यंत कोठडी

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी पंजाब येथून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनूकुमार सुभाषचंद्र...

Crime News: विवाहित महिलेची आत्महत्या; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करुन पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. गोरक्षनाथ भगवान भोजणे, असे या आरोपी...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 53.51, तर देशात किती टक्के मतदान?

मुंबई : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीसह देशातील...

Bhayander News: १० टक्के पाणीपुरवठा लाभ कर आकारण्यास विरोध

भाईंदर : मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांना १० टक्के पाणीपुरवठा लाभ कर आकारण्यात आला आहे. या लाभ करामुळे नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर संताप...

Virar News: कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले

वसईः विरार पूर्वेकडील बहुचर्चित कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वसई-विरार महापालिकेने नोटीस बजावून ‘जैसे थेचे आदेश दिलेल्या अनेक बेकायदा इमारतींची कामे...

Uttan News: घनकचरा प्रकल्पाला लागणार्‍या आगीचा आंब्यांवर परिणाम

भाईंदर : महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाला सातत्याने आग लागत आहे. या आगीच्या झळा या आंब्याच्या झाडांना बसून त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे....

Crime News: शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदिवली-गोरेगावातील घटना

मुंबई: शहरात दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवली आणि गोरेगावमध्ये घडली. मृतांमध्ये अर्चना अजय अंबेकर आणि श्याम श्रीलाल विश्‍वकर्मा यांचा समावेश...

Vasai-Virar Corporation: महामार्गावरील जलसंकट रोखण्यासाठी पालिका आक्रमक

वसईः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जलसंकट रोखण्यासाठी वसई- विरार महापालिका पथकाने महामार्गावर केलेल्या पाहणी दौर्‍यानंतर समोर आलेल्या समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना कामांचे निर्देश...

St Buses News: लांब पल्ल्याच्या प्रवासात बसेस नादुरुस्त

पालघर: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसची निवड सर्वसामान्य नागरिक करत असतात. मात्र राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभागातून विविध आगारात सुटणार्‍या बसेसची...