- Advertisement -
मुसळधार पावसानं केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लाखो लोकांचा कष्ट करून उभा केलेला लाखमोलाचा संसार डोळ्यादेखत उद्धवस्त झाला. तरिही देखील केरळी जनता या संकटात ताठ मानेने उभी आहे. संघर्ष करत आहे. त्यांच्या संघर्षाला सलाम..
- Advertisement -