- Advertisement -
किसान सभा आयोजित लॉंग मार्च संदर्भात सुरू असलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. आपल्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन देण्याची किसान सभेच्या नेत्यांची मागणी आहे. रस्त्यात कुठेही सरकारकडून आमच्या मागण्या संदर्भात योग्य लेखी आश्वासन मिळालं तर आंदोलन थांबवू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
- Advertisement -