- Advertisement -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यात बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुंबईतली बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशमध्ये जाणार का? याचा मुंबईवर काय परिणाम होणार? याबाबत जनतेला काय वाटते? जाणून घेऊया.
- Advertisement -