- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. “पराभव झाल्यामुळे शिवाजीरावांची मस्ती जिरली”, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार यांचीच मस्ती जिरली असल्याचे शिवाजीराव म्हणाले आहेत.
- Advertisement -