- Advertisement -
रायगड जिल्ह्यात तळीये येथे झालेला हादसा ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हे. हे मानव निर्मित संकट होय. डोंगरांचा होत असलेला ऱ्हास, त्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि पर्यावरणाचा बट्याबोळ हेच या हादस्याचे मूळ.
- Advertisement -
रायगड जिल्ह्यात तळीये येथे झालेला हादसा ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हे. हे मानव निर्मित संकट होय. डोंगरांचा होत असलेला ऱ्हास, त्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि पर्यावरणाचा बट्याबोळ हेच या हादस्याचे मूळ.