- Advertisement -
महाराष्ट्र सरकारला नामोहरम करण्याचे, तसेच सरकार पडत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करुन त्यांची बदनामी केली जातेय, हे जगजाहीर आहे. अलीकडे धाडसत्र सुरू झाले आहे. प्रत्येकावर धाड टाकली जाते. त्यासाठी वेगवेगळी माहिती काढली जाते अशी जोरदार टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर केली आहे.
- Advertisement -