- Advertisement -
प्राचीन काळामध्ये विविध संस्कृती होत्या. या संस्कृती भारतामध्ये जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. मात्र अशी एक भाषा आहे जी आता भारत देशामध्ये विस्मरणात गेली आहे. पण जपानसारख्या देशाने ही भाषा जपली आहे. भारतामध्ये सहाव्या शतकामध्ये असणारी ही प्रचलित भाषा आता भारतातून पूर्णपणे नष्ट झाली आहे. पण तीच भाषा जपानमध्ये जपली गेली आहे.
- Advertisement -