- Advertisement -
राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज लागला. यामध्ये भाजपला चांगलं यश प्राप्त झालं. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
- Advertisement -