- Advertisement -
महाराष्ट्रासह देशभरामध्ये कार्तिका पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी नंतर घरो- घरी दिपोत्सव साजरा केला जातो, तो दिवस म्हणजे ‘त्रिपुरारी पोर्णिमा’ म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरा पौर्णिमा आणि देव दिवाळीचा उत्साह मुंबईतही पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथे बाणगंगा कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळली.
- Advertisement -