- Advertisement -
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालंय. मात्र यापैकी अनेक आमदार असे आहेत ज्यांच्यामध्ये मतदारसंघावरून वाद सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर शिंदे गटातील अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले होते. हे वाद आता युती सरकारमध्ये उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
- Advertisement -