घर लेखक यां लेख Pravin Puro

Pravin Puro

Pravin Puro
139 लेख 0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

वादग्रस्त राज्यपालांची राष्ट्रीय परंपरा!

राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांचं महत्व सर्वदूर आहे. हे महत्व आबाधित राहावं, म्हणून स्वत: राज्यपालांचीच जबाबदारी असते. त्यांनी आपला मानमरातब राखला नाही, तर असलेलं...

अर्णबच्या जामिनात इभ्रत अवसायनात!

प्रथितयश वास्तूविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद यांच्या आत्महत्येप्रकरणी वादात अडकलेल्या रिपब्लिक वाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामी याला थेट सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने...
winter session of state start 16 december in nagapur

कोरोना संसर्गाची भीती कायम विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच?

कोरोना संसर्गाचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे कमी न झाल्याने राज्य विधिमंडळाचे या वर्षाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणे अवघड बनले आहे. हे अधिवेशन मुंबईत घेतले जाण्याची शक्यता...

माध्यम मुस्कटदाबीचा अतिरेक!

देशात माध्यमांची मुस्कटदाबी कशी होते, याची असंख्य उदाहरणं आता आपल्यापुढे आहेत. जो जो सत्तेविरोधात बोलेल त्यांची तोंडं दाबण्याचे उद्योग केंद्रातल्या मोदींच्या सरकारने असंख्य तक्रारींनंतरही...
Eknath Khadse

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपसमोर मोठा खड्डा!

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते नाथाभाऊ खडसे अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
Farmer

पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील धान्य पुरवठ्यावर परिणाम

पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यात शिधापत्रिकेवरील अन्नधान्याची आवक पुरती रोखली गेल्याचा गंभीर परिणाम राज्यातल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला सोसावा...
three member committee will submitted his 90 page ews report to supreme court

महाराष्ट्रविरोधकांचा सर्वोच्च फज्जा !

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून वेगवेगळ्या कारणांसाठी या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या होत असलेल्या मागणीला आता सर्वोच्च न्यायालयानेच ठोकरून लावल्याने महाराष्ट्राच्या मारेकर्‍यांचा...

लिबरहान आयोग आणि बाबरी मशीद !

13 वर्षांपूर्वी मुंबईत बांद्रा येथे मध्यरात्री घडलेल्या अपघाताची आठवण असेल तर लक्षात येईल, सलमान खानने लॅण्डक्रूझर हे वाहन फुटपाथवर चढवून पाच जणांना जायबंदी केलं...

इभ्रतीची हद्द !

एक तरुण कलाकार सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होतो. त्यानंतर या घटनेवरून त्यासाठी सार्‍या राज्याला वेठीस धरलं जातं. हे म्हणजे या लुटा आणि बदनामी...

हा तर पत्रकारितेचा पराभव!

सुशांतसिंग रजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत माध्यमांनी कसं वागलं पाहिजे, याचे धडे मुंबई उच्च न्यायलयाला द्यावे लागतात याहून लांच्छन नाही....