Jaywant Rane
149 लेख
0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
एक प्रश्न अधांतरी !
राजकीय जीवनात प्रवेश केल्यानंतर आजवर एकही निवडणूक न हरलेले अशी ख्याती असलेले आणि समाजाच्या सर्व क्षेत्रात पोहोच असलेले नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
असे होणारच होते !
सध्या करोना विषाणूने जगभरातील विविध देशांमध्ये थैमान घातले आहे. करोना विषाणू हा संसर्गातून वेगाने पसरत असल्याने सगळे जग त्याच्या विळख्यात येईल की काय अशी...
गांधीचक्रात अडकलेली काँग्रेस !
नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ‘काँग्रेसमुक्त’ भारताचा नारा देऊन अच्छे दिन आने वाले हैं, असा आशावाद लोकांमध्ये निर्माण केल्यानंतर लोकांनी मनमोहन सिंग...
आत्मघातकी अट्टाहास !
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर यांच्या विरोधात सध्या प्रामुख्याने भारतातील मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये रान उठवण्यात येत आहे....
निवडणुकीच्या पलीकडचा नेता!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा प्रचंड मोर्चा काढून पुन्हा एकदा जनमानसावर आपला किती जबरदस्त पगडा...
अखंड भारत आणि संघ, भाजपची कोंडी!
भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा मानली जात असली तरी राजकारणात मात्र या दोन्ही घटकांची वैचारिक कोंडी होताना दिसत आहे. कारण...
सारे प्रवासी गडबडीचे!
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय सांधेजोडणीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते करण्यासाठी जी काही उलाढाल झाली ते पाहता सध्या पक्षीय राजकारणाची परिस्थिती काय...
कलामांचे स्वप्न : भारत २०२०
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विकसित भारतासाठी २५ वर्षांपूर्वी स्वप्न पाहिले होते. २०२० साली भारत हा विकसित देश झालेला...
आठवणीतील विकास सबनीस…
दै. 'मुंबई तरुण' भारतमध्ये २००० साली सबनीस यांचा आबा आणि माझ्याशी परिचय झाला. त्यावेळी त्यांनी 'तरुण भारत'साठी कार्टुन काढायला सुरुवात केली होती. आमची नोकरीची...
अखंड भारताचा अंतर्नाद!
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही या दोन मुद्यांवर देशात सध्या विशेषत: मुस्लीम समाजाकडून प्रचंड विरोध सुरू आहे. त्यांना विरोधी पक्षांकडूनही जोरदार पाठिंबा...