Sourabh Sharma
206 लेख
0 प्रतिक्रिया
अन्नत्यागाला परवानगी नाही, अभिषेक आंदोलनावर ठाम
गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉ शाखेचा विद्यार्थी अभिषेक सावंत याला अन्नत्याग आंदोलनास विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती पुढे आली आहे....
अकरावी गोंधळाने पालकांमध्ये संभ्रम
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा नवा गोंधळ सध्या समोर आल्याने दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयामुळे आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा एकदा...
अकरावी प्रवेशाची दुसरी यादी लांबणीवर
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केला आहे. अकरावीच्या प्रवेशातील अल्पसंख्याक कॉलेज कोट्यातील जागांसंदर्भातील...
पालकांना विशेषाधिकार मिळणार कधी?
मुंबईसह राज्यातील बहुसंख्य शाळा प्रशासनांचा मनमानी कारभार पालकांसाठी डोकेदुखी होऊन बसलेला आहे. शाळांकडून करण्यात येणार्या अव्वाच्यासव्वा फीवाढीमुळे पालक हतबल होत असतात. पालकांनी जर आवाज...
मागासवर्गीय कोट्यासाठी दिल्ली धडक !
मुंबईतील अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये मागासवर्गीय कोटा कायम ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता विद्यार्थी संघटनांनी दिल्लीला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे....
निकाल वेळेपूर्वी देण्यार्या शिक्षकांना बोर्डाचा ठेंगा !
राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल वेळेपूर्वीच जाहीर करुन राज्यभरातील विद्यार्थी पालकांना दिलासा दिला. मात्र निकाल वेळेवर लावणार्या या शिक्षकांकडे बोर्डाने...
निकालासाठी अन्नत्याग
मुंबई विद्यापीठामधील निकालांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास होत असतो. अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर निकाल मिळवताना बरेच वेळा विद्यार्थी मेटाकुटीला येतात. कायदा (लॉ) अभ्यासक्रमाच्या अनेक...
कुणी निकाल देता का निकाल?
गेल्यावर्षी मार्च २०१७ मध्ये त्याने परीक्षा दिली,जाहीर झालेल्या निकालात तो नापास झाला. मात्र इतर विषयांचे गुण लक्षात घेता, नापास झालेल्या दोन विषायांच्या पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज...
पहिल्या पसंतीला विद्यार्थ्यांनी धुडकावले; कॉलेज प्रवेशाचे वाजणार बारा !
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पसंतीक्रमाच्या कॉलेजामध्ये प्रवेश मिळूनही मुंबईतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे...
२७२ निकालांची परीक्षा कायम
मुंबई विद्यापीठाने नुकताच पदवी अभ्यासक्रमाच्या बीए, बीकॉम आणि बीएसस्सी या महत्वाच्या अभ्यासक्रमाच्या निकालाची घोषणा करुन परीक्षा व मूल्यमापन विभागाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र...