Sushant Sawant
239 लेख
0 प्रतिक्रिया
कांद्यावरची निर्यात बंदी हटणार? वाढत्या उत्पादनामुळे होऊ शकतो निर्णय!
काही महिन्यांपूर्वीच ज्या वाढलेल्या कांद्याच्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते, त्या कांद्याचे उत्पादन यावर्षी वाढण्याची शक्यात आहे. राज्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत २०१९-२०...
शिवभोजन थाळीला आता दीनदयाळ थाळीची टक्कर
शिवसेनेच्या महत्त्वाकांशी अशा शिवभोजन थाळीला आता भाजपची दीनदयाळ थाळी टक्कर देणार असून, लवकरच ही थाळी सुरू होणार आहे. भाजपसोबत जोडलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून...
शिवभोजन थाळीला आता भाजपच्या दीनदयाळ थाळीची टक्कर
शिवसेनेच्या महत्त्वाकांशी अशा शिवभोजन थाळीला आता भाजपची दीनदयाळ थाळी टक्कर देणार असून लवकरच ही थाळी सुरू होणार आहे. भाजपसोबत जोडलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून...
आता भाईंदर ते डोंबिवली गाठा ४५ मिनिटांत!
जर तुम्हाला भाईंदर ते डोबिंवली प्रवास करायचा असेल तर किमान दोन तासांहून अधिक वेळ खर्ची करावा लागतो. एवढेच नाही तर हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला...
भाजपचा मुंबई अध्यक्षही बदलणार? प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा!
विधानसभा निवडणुकीमध्ये १०५ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपमध्ये आता काही बदल होणार असून, भाजप आता मुंबई अध्यक्षही बदलण्याचा विचार करत आहे. मुंबई अध्यक्ष...
देवेंद्र फडणवीस बनणार केंद्रीय अर्थमंत्री? आतातरी अर्थव्यवस्थेला गती मिळेल का?
सत्ता काळात स्वपक्षीयांचे पंख छाटल्याने पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाराजी असून, येत्या काळात ही नाराजी अजून उफाळून येऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचे नुकसान...
राज ठाकरे आता ‘हिंदूजननायक’, मनसे कार्यकर्त्यांचा असा असेल ड्रेसकोड
भारतात बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत...
मनसेच्या मोर्चात भाजप कार्यकर्तेही होणार सहभागी!
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. पण त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे आता...
नवी सुरुवात, मनसेचं ‘भाजप स्टाईल’ अधिवेशन!
मनसेचे महाअधिवेशन २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानात होत असून, या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा ठरवणार आहेत. विशेष म्हणजे मनसेच्या...
डागडुजीमुळे मंत्री मंत्रालयात फिरकेनात, फक्त कॅबिनेटला हजेरी!
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असला, तरी देखील मंत्रालयात अजूनही मंत्र्यांची संख्या फारच कमी दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर...