sushma rane
6055 लेख
0 प्रतिक्रिया
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
मुंबईत २४ तासात तब्बल ११४ कावळ्यांचा मृत्यू
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मोठ्याप्रमाणात कावळे, कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा घटना समोर येत आहे. त्यातच आता गेल्या २४...
शुभमंगल सावधान! अखेर सिद्धार्थ- मितालीच्या डोई पडल्या अक्षता
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही टीनिपांड्या ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. पुण्यात अखेर सिद्धार्थ व मितालीच्या...
कोण आहेत डॉ. जयंत नारळीकर?
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी नुकतीच ख्यातनाम साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय...
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
नाशिक येथे होणाऱ्या आहमी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची नावाची घोषणा झाली आहे. अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे...
१००, १० व ५ च्या नोटा होणार बंद ? आरबीआयचे महत्त्वाचे अपडेट
देशात १००, १० आणि ५ च्या जुन्या नोटा बंद करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आहे. गेल्या काही दिवसांपासून १००, १० व ५ नोटा बंद...
‘गोंदियाची सवारी आहे का’ म्हणत व्यापाऱ्यासह मुलाचे थरारक अपहरण
बंदुकीचा धाक दाखवून वर्ध्यात कापड व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाचे अपहरण करत मौल्यवान दागिण्यांसह लाखोंची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील हुळदगाव परिसरात शनिवारी...
राज्यात २६ जानेवारीपासून सुरु होणार ‘कारागृह पर्यटन’
महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळापासून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले कारागृहे आता पर्यटकांनाही पाहता येणार आहेत. येत्या २६ जानेवारीपासून पुण्यातील 'येरवडा कारागृह' पर्यटनासाठी खुले होणार आहे. यासाठी...
भंडारा जिल्हा रुग्णालयाचा कहर! आधी चिमुकले आगीच्या भक्षस्थानी, आता तरुणाचा मृत्यू
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीने १० बालकांचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा रुग्नालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या जिल्हा...
Varun-Natasha Wedding: वरुण-नताशाची लगीनघाई
बॉलिवूड अभिनेका वरुण धवन आणि नताशा दलाल यांची लगीनघाई सुरु झाली आहे. लग्नाच्या जग्गी तयारीसाठी वरुण नताशा अलिबागकडे रवाना झाले आहेत. अलिबागमध्ये एक दिमाखदार...
यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करावी; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच...