लोकसभा निवडणुकीसाठीआज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ मतदार संघांचा समावेश आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७२ मतदारसंघांसाठी मतदान होत असून राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.
Loksabha election Live Update: देशभरात ५ वाजेपर्यंत ५०.६ टक्के मतदान
written By My Mahanagar Team
Mumbai
लोकसभा निवडणुकीसाठीआज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -