वांद्र्याच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आग लागल्यानंतर सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीमुळे नर्गिस दत्तनगर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी ही आग विझवण्यात आली. (सर्व फोटो – प्रवीण काजरोळकर)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -