मुंबईकर कधीच कोणत्या संकटाला घाबरला नाही. पण २००५ सालातील २६ जुलै हा दिवस आठवला तर डोळ्यासमोर उभी राहते पाण्यात गेलेली मुंबई. या दिवसाने मुंबईकरांना भीती काय असते, हे दाखवून दिले होते. तर पालिका आणि शासकीय यंत्रणेला अक्षरशः नागडे केले होते. (सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार)