- Advertisement -
राज्यातील तापमानाचा पारा वाढल्याने कडक उन्हाच्या झळा मुंबईकरांना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे लोकल प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत असे. दरम्यान एसी लोकल हा पर्याय सुरू झाल्याने अनेकांना दिलास मिळाला मात्र याच्या तिकीट दराने सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसत होती. यामुळे आता एसी लोकलचे दर कमी करण्याचा निर्णय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
- Advertisement -