- Advertisement -
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि दिलासा देण्यात यावा, अशी मागणी राज्यपालांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलीय. या भेटीसंदर्भात अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
- Advertisement -