घरव्हिडिओया'बाबत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे मालक म्हणतात'

या’बाबत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे मालक म्हणतात’

Related Story

- Advertisement -

“महाराष्ट्रामध्ये १० ते १५ वर्षांपूर्वी सोनं खरेदी करण्यासाठी पाडवा, गुढीपाडवा आणि दसरा हे महत्त्वाचे मुहूर्त मानले जायचे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय तृत्तीया हा दिवस सोनं खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. तसेच आता हा मुहूर्त सोनं खरेदी करण्यासाठी पहिल्या क्रमांकाचा मुहूर्त मानला जात आहे”, असे मत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक विश्वनाथ पेठे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -