- Advertisement -
मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हे ईडीच्या हस्तक्षेपामुळे रखडलेले आहेत. त्यामुळे या एसआरएच्या प्रकल्पातून ईडीचा हस्तक्षेप बाजूला काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या प्रकल्पातील ईडीचा हस्तक्षेप दूर केला जाईल, असे आश्वासन दिले.
- Advertisement -