- Advertisement -
कलम ३७० काढून जर जम्मू आणि काश्मीरचा विकास होणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र ३७० हटविण्याची पद्धत चुकीची होती, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले आहे. नादेंड येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कलम ३७० हटविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
- Advertisement -