- Advertisement -
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी वांद्र्यामध्ये महत्त्वाकांक्षी अशा ‘मुंबई आय’ प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, ‘यासाठी वास्तवात १४ एकर जागा लागणार असून तेवढी जागा मुंबईत नाहीच आहे’, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
- Advertisement -