- Advertisement -
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यवेळी मागण्यांच्या चर्चेवेळी विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर काही गंभीर आक्षेप घेतले.
- Advertisement -