घरव्हिडिओपंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रावर आरोप, अतुल लोंढेंचं जोरदार प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रावर आरोप, अतुल लोंढेंचं जोरदार प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना काँग्रेसवर निशाणा साधला. कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले. या आरोपांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

- Advertisement -